पुण्यातल्या राहुल थिएटरची जन्मकथा..


बारामती तालुक्यात ढाकाळे म्हणून गाव आहे. हे गाव दुष्काळी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. नीरा कालवा आल्यानंतर ही मंडळी पणदरे, माळेगाव भागात रहायला आली. इथेच स्थायिक झाली. हा पट्टा धनगर वस्तीचा आहे.

चंदू शेठ जगताप हे धनगर होते. ते रोजंदारीवर कामाला होते. पुढे ठेका घ्यायला लागले. त्यातून मोठा व्यवसाय उभारला. पणद-यात त्यांनी भला मोठा वाडा बांधला. त्या काळातले या भागातले सर्वात श्रीमंत प्रस्थ म्हणून ते उदयास आले. दिवाळीला हत्तीवरून साखर वाटली जायची. वस्तीत फराळ वाटायचे. 


त्यांचे सोबती कोकरे वगैरे सुद्धा आर्थिक दृष्ट्या संपन्न झाले. मात्र जगतापांइतके बलाढ्य कुणीच नव्हते. त्यांच्याशी सोयरीक करण्यासाठी वजनदार असामी धडपडत असत. 


त्यांचे अनेक सांगीवांगीचे किस्से प्रसिद्ध आहेत.

पैसे तिजोरीत किंवा बॅंकेत न ठेवता पोत्यात भरून तळघरात पोतं फेकत असत. तळघरात अशी कित्येक पोती होती ज्याची मोजदाद सुद्धा केलेली नव्हती. ( त्या काळी नोटबंदी झाली असती तर ?)


त्यांचा नातू पुण्यात शिकायला होता. त्या वेळच्या हिंदविजय (नंतरचे नटराज) सिनेमाला दिलीपकुमारचा सिनेमा होता. हाऊसफुल्ल शो होता. याने बुकींग क्लर्कला त्या वेळची शंभराची नोट देऊ केली आणि तिकीट द्याच असे म्हणाला. बुकींग क्लर्क पक्का पुणेकर होता. तो म्हणाला " एव्हढा पैसा असेल तर बापाला जाऊन सांग थेटर बांधायला "


त्याने घरी येऊन सांगितले. आज्ज्याने ऐकले. आज्जा म्हणाला "माझ्या नातवाला दीडदमडीचा कारकुंड्या बोलला ? मी अस्सं थिएटर बांधीन की आख्ख्या पुण्यात तसं नसेल"


आज्जा तडक पुण्यात आला. त्या वेळी गणेशखिंड रस्त्याला एका जागेचा लिलाव चालू होता. आज्जाने पाहीलं. पाच हजार पर्यंत रक्कम वाढली होती. त्या वेळी पाच हजार ही खूपच मोठी रक्कम होती. 

आज्जा म्हणजे चंदू शेठ जगताप आपले धनगराच्या वेषात होते. डोक्याला मुंडासं, कोपरी वर घोंगडी, धोतर आणि वहाणा.


हे आपले तिथे जाऊन म्हणाले "पाच लाख "


सगळेच स्तब्ध झाले. गणेशखिंड रस्त्याला पाच लाख बोली कुणी लावण्याच्या मानसिकतेत नव्हते आणि तेव्हढी आवश्यकताही नव्हती.

आयोजक म्हणाले "बाबा पाच लाख म्हणजे किती समजतंय का ? पैसे आहेत का एव्हढे तुमच्या जवळ ?"


आज्जाने पोलीस अधिका-याकडे गाडीची चावी दिली आणि म्हणाला " बाहेर माझी कार उभी आहे. तिच्यात डिकीत आणि मागच्या सीटवर पोती आहेत. घेऊन या. पाच लाख मोजा आणि बाकीचे पोलीसात वाटून टाका "


पोलिसांनी पोती आणली. पोत्यातून नोटा निघायला लागल्यावर सगळे हक्काबक्का झाले. पोत्यात नोटा भरल्याचे दुर्मिळ दृश्य पुणे शहर बघत होते. पाच लाख तर निघालेच. वरचे पन्नास हजार पोलीसात वाटून टाकले गेले. 

आमचे चुलत आज्जे (आजोळचे) त्या बंदोबस्तात होते. त्यांनाही पैसे मिळाले. नेमकी रक्कम ठाऊक नाही आता.


त्या जागेवर आज्जाने सिनेमा हॉल बांधला.

त्याचे नाव राहुल. 

पुढे नातवाने आपल्या आजोबांचा फोटो एण्ट्रन्स लावला होता. त्याच वेषात !


राहुल च्या उद्घाटनाला हिंदविजयच्या बुकींग क्लर्कला सन्मानाने बोलावले गेले. 

त्याच्याच मुळे पुणे शहराला एक आलिशान आणि अत्याधुनिक सिनेमा हॉल मिळाला. 


७० एमएम स्क्रीन आणि स्ट्रिरीफोनिक ध्वनीयंत्रणेसह सर्व अत्याधुनिक यंत्रणा असलेले हे थिएटर लवकरच पुणेकरांच्या गळ्यातले ताईत बनले.

Pune Rahul Theater Story in Marathi

by on February 16, 2021
 पुण्यातल्या राहुल थिएटरची जन्मकथा.. बारामती तालुक्यात ढाकाळे म्हणून गाव आहे. हे गाव दुष्काळी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. नीरा कालवा आल...

चिन्नाकेशव मंदिर, हासन, बेलूर, कर्नाटक



चिन्नाकेशव मंदिर, हासन, बेलूर, कर्नाटक 1117AD, विष्णुवर्धन, शाही परिवार की तीन पीढ़ियों को इस वास्तुकृति को पूरा करने में 103 साल लगे। मंदिर भगवान विष्णु को समर्पित है, जिसे चेन्नाकेशव के नाम से जाना जाता है, जिसका अर्थ है सुंदर (चेन्ना) विष्णु (केशव)।

Chinnakeshav Mandir, Hasan, Belur, Karnataka India

by on February 07, 2021
चिन्नाकेशव मंदिर, हासन, बेलूर, कर्नाटक चिन्नाकेशव मंदिर, हासन, बेलूर, कर्नाटक 1117AD, विष्णुवर्धन, शाही परिवार की तीन पीढ़ियों को इस वास्तु...
R Bharat prime time anchor passes ...



 R Bharat prime time anchor passes ...

              Republic TV reporter and prime show anchor Vikas Sharma passed away on Thursday night. His demise news has sent shock waves across the media industry.

According to the Republic network, the anchor died due to COVID-19 complications.

Vikas is one of the prime reporters of Republic TV and he appears as prime time anchor at 9 PM on Republic Channel.

Reportedly, he took his breath at around 9 pm, the Republic Bharat report said.

Meanwhile, many personalities from the media industry and R Bharat's audience are offering their condolences to Vikas Sharma’s untimely death.


RIP...



Who is Rehanna? 



Rehanna Born in Saint Michael and raised in Bridgetown, Barbados, Rihanna was discovered by American record producer Evan Rogers who invited her to the United States to record demo tapes. After signing with Def Jam in 2005, she soon gained recognition with the release of her first two studio albums, Music of the Sun (2005) and A Girl like Me (2006), both of which were influenced by Caribbean music and peaked within the top ten of the US Billboard 200 chart.

Who is Rehanna?

by on February 04, 2021
Who is Rehanna?  Rehanna Born in Saint Michael and raised in Bridgetown, Barbados, Rihanna was discovered by American record producer Evan R...

 'बोलीभाषा'-वैभव मराठीचे!



माझ्या मराठीची बोलू कवतुके

परि अमृतातेही पैजा जिंके!
ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेल्या बोलीभाषेबद्दल आवर्जून लिहावेसे वाटतं म्हणून हा छोटासा प्रयत्न!
काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटतं की, ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी आणि बाकी इतर बोलीभाषा म्हणजे अशुद्ध,अडाणी,मागास भाषा! अशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं?
विश्वाचा आकार केवढा? तर ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा!
यांचे विचार हे त्यांच्या मेंदूएवढेच मर्यादित,संकुचित आहेत.. असंच म्हणावं लागेल.
मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते. फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू शकते,शाळेत मराठी शिकते,जिची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात. पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात. ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासारखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते!
मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे.
पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हे चुकीचे वाटते. सर्वचजण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा टिकणार कशा?
मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते.
मी स्वतः जिथे जाईन तिथे माझ्या गावच्या ३२ शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल, रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात.
बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेचं आणि तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात.
आप्पासाहेब खोत यांनी स्वतःच्या शैलीत.. बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणाबरोबर बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने लिखाण केले आहे.
आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे.
भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या अभिनयात बोलीभाषेचा अट्टाहास धरून त्यांची बोलीभाषा संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचवली आहे व स्वतःची एक वेगळी शैली आणि ओळख निर्माण केली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रा.नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोलीभाषेला ओळख निर्माण करून दिली आहे.
आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत.
तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते.
पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे.
ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमीपणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचवण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न!
कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी...
अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोलीभाषांचा देखील सन्मान करायला हवा.
कारण बोलीभाषा याच मराठीचं खरं वैभव आहेत!

Marathi Language

by on February 03, 2021
  'बोलीभाषा'-वैभव मराठीचे! माझ्या मराठीची बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके! ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची ...

 



 How is the Budget ? Especially for housing sector?


 How is the Budget ? Especially for housing sector?

When every sector has been affected in the economy that is affected by Corona, then the housing sector is also not untouched.

But the real estate sector is excited by the steps taken in the budget in housing, especially in the area of affordable housing.

The measures announced in the budget for this area are being labeled as Sanjeevani.
Benefit will be increased by increase in residency limit of NRI

                      Benefit will be increased by increase in residency limit of NRI National Chairman of Credai Zakshya Shah says that the residency limit for NRIs has now been reduced to 120 days instead of 182 days for NRIs. This will encourage them to invest more in real estate. Along with this, the establishment of the Infrastructure Debt Financing Institution to finance infra projects with a capital of five lakh crores will facilitate the financing of new projects of metro / highway


Economy has got Sanjeevani

Housing.com Group CEO Dhruv Agarwal says that at the moment there is a sharp improvement in the customer sentiment for the purchase of property. Now the introduction of Covid-19 Vaccine has started. In such a situation, the move to increase the benefit of additional tax deduction of Rs 1.5 lakh on the interest of home loan in the budget by March 31, 2022 will act as a lifeline for the housing property sector. The move would prove to be effective, especially for the affordable housing segment, which would also benefit from the decision to extend the tax holiday a year further for an affordable housing project to increase supply. 


Rental housing will also get a boost

He says that the announcements made by the Finance Minister for Rental Housing will help in promoting real estate and will reduce many of the pressure points present in the rental housing market. It will also help migrant workers to a great extent and help them to live in metros and other big cities during financial difficulties caused by the epidemic. However, the real estate industry's long-standing demand, expanding the definition of affordable housing to include homes worth more than Rs 45 lakh in major metro cities, is included within this segment, It was not given a place in the budget.